Top Careers

ad300
Advertisement
Top careers
विद्यार्थी मित्रहो आतापर्यंत दहावी बारावी नंतर काय या पुस्तकांमध्ये आपणविकले विषयक माहिती पाहिलेली आहेया सर्व माहिती मध्येजास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनचांगली करिअर करण्याची संधी आहेआणि ही सहकार्याची संधी जर हातातून गमवायची नसेलतर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे चे विद्यार्थी आज रोजी करत आहेत ते जर पुढे करत राहिली तर आतापर्यंत त्यांना मिळालेला आहे ते तुम्हालाही मिळेल म्हणून इतर विद्यार्थ्यांनी पेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे या उद्देशाने तुम्ही जर स्पर्धापरीक्षेची तयारी करत असालस्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुरुवात नेमकी कधी करावी याचे जर उत्तरस्वतःलाच विचारलं तर स्पर्धापरीक्षेची तयारी ही अगदी तुमचा देणे मिरची झाल्यापासून करता येतेआणि लिहिण्याची कधी करता येते याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे त्याच्या खोलात न जाता सरळ शिक्षणा बरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईलया बद्दलचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत

विद्यार्थी साधारणता दहावी पास झाल्यानंतर मोठ्या उत्साहाने आपली स्ट्रीम निवडतात निवडलेल्या स्टिममध्ये स्त्री निवडत असताना या विद्यार्थ्यांपुढे निश्चित असं भविष्य नसते. आपल्याला काय याची निश्चित नसल्यामुळे कोणतेही शाखा विद्यार्थी निवडून बसतात. कधी कधी नातेवाईक यांच्या सांगण्यावरून किंवा आई-वडिलांच्या अट्टाहासामुळे विद्यार्थी विज्ञान शाखा निवडतात परसेंटेज चांगला असेल तर विज्ञान शाखा मिळते. परसेंटेज कमी झाले तर विज्ञान शाखा मिळत नाही मग अशा वेळेस काही विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे वळतात. तर काही विद्यार्थ्यांना तेथे ऍडमिशन मिळत नाही म्हणून असे विद्यार्थी कला शाखेकडे वळतात. आपल्या सोबतचे इतर विद्यार्थी किंवा आपले मित्र मैत्रिणी या शाखेकडे जात असतील या शाखेकडे आपण जात असतो.

स्त्रीमध्ये आपल्याला आपल्या विषयाची ओळख होऊन जाते व आपल्याला कोणत्या शाखेतजायचे होते कोणत्या शाखेत येऊन बसलो आपली निवड चुकली विद्यार्थ्यांना बारावी झाल्यानंतर लक्षात येते .काही विद्यार्थी नंतर पुढे शाखा बदल करून कला विज्ञान आणि वाणिज्य या शाखांचा पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात करतात व आपल्या चुकलेलं पाऊल सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपला चुकलेला निर्णय सुधारण्याचा प्रयत्न करतात.

बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनपूर्ण झाल्याबरोबर नोकरीची अपेक्षा असते सर्वच विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा असते. परंतु ती अपेक्षेप्रमाणे ते अभ्यास करत नाही. आज कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं दहावी झाल्यानंतर काय करशील? तर त्याचं ठरलेलं उत्तर असते दहावी झाल्यानंतर पाहू. त्या विद्यार्थ्याला दहावी पास झाल्यानंतर विचारा परंतु विद्यार्थी तेच उत्तर देते बारावी झाल्यानंतर पाहू. परत या विद्यार्थ्याला विचाराचा बारावी झाली आता काय? तर तो परत तेच उत्तर देते आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पाहू. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परत काय विद्यार्थ्याला तोच प्रश्न विचारला आता ग्रॅज्युएशन नंतर काय आता पोस्ट ग्रॅज्युएशन करून नंतर पाहू? असं नंतर पाहू हे उत्तर आहे यावरून त्या विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित नाही हे लक्षात येते. यांचे ध्येय निश्चित नसते. काय करावे हे निश्चित कळत नाही. कुठे जायचं हेच माहीत नसल्यामुळे कोणत्याही रस्त्यांनी कितीही दूर गेलो चालण्याचा काही फायदा होत नाही.ठिकाण निश्चित झाल्यानंतर जर तुम्ही अंतर कापलं तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात लग्न ठिकाण जवळ आलेला आहे.किंवा आपण ठिकाणाच्या जवळ चाललो आहोत.याची जाणीव आपल्याला होत राहते.त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी.आपली शाखा निश्चित केल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून आपल्याला कोणते करिअर निवडायचेयाचाही विचार करणे गरजेचे आहे. राज्यसेवेची परीक्षा द्यायची केंद्र सेवेची परीक्षा द्यायची. हे निश्चित झाल्यानंतर त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. राज्यसेवेची परीक्षा द्यायची असल्यास राज्यसेवेच्या संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे लिहून घेतला पाहिजे व त्या अनुषंगाने अभ्यास केला पाहिजे. आपण आपल्या अभ्यासाचं वार्षिक नियोजन तयार केले पाहिजे. मंत्री नियोजन तयार केला पाहिजे. विकली नियोजन तयार केले पाहिजे.एवढेच नाही तर डेली नियोजन सुद्धा करण्यास हरकत नाही.
पदवी परीक्षेचा अभ्यास करत असताना. आपल्याला काय काय करता येते. किंवा आपण काय काय करू शकतो. किंवा करिअर निवडताना नेमकं कोणत्या क्षेत्रात जायचं हे निश्चित करणे जरुरीचे असते. त्या अनुषंगाने आपल्याला पदवी मध्ये विषयाची निवड करता येते स्पर्धापरीक्षेची तयारी करत असल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटनेची वरील प्रश्न दिलेले असतात लोकप्रशासन किंवा राज्यशास्त्र हे विषय निवडल्यानंतर तुमचा संविधानाचा अभ्यास पूर्ण होईल अभ्यास करण्यास तुम्हाला मदत होईल त्याचप्रमाणे अर्थशास्त्र आहे. समाजशास्त्र आहे. इतिहास आहे. भूगोल आहे. यापैकी काही विषय निवडून तुम्ही तुमची पदवी पूर्ण करू शकता. ती पदवी पूर्ण करत असतानाच तुम्हाला या विषयातून पूर्व परीक्षेसाठी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचाही तुम्ही अभ्यास करू शकतात त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही या विषयाची निवड करू शकतात त्यामुळे शिक्षणाबरोबरच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल याचा विचार करता येतो. आठवी नववी दहावी मध्ये शिकत असताना आपण जर अंक गणित आणि भूमिती चा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षा देणे अगोदरच आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जाणारे सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण झालेला असेल. त्यामुळे स्पर्धा परीक्षा दिल्या बरोबर लगेच उत्तीर्ण करता येईल. म्हणजे आपला वेळ आणि श्रम त्या बाबीवर परत खर्च होणार नाहीत.
कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असताना. त्यामध्ये करंट अफेयर अर्थात चालू घडामोडी हा एक विषय असतोच त्यामुळे पदवीधर झालेल्या व्यक्तींनी समाजामध्ये घडणाऱ्या बाबींची त्याला किती जाण आहे? हे स्पर्धा परीक्षा घेणारे लोक तपासात असतात. करणाऱ्या घटना पदवीधर झालेल्या व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा पाहतो हेही महत्त्वाचे ठरते. त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा प्रकल्प करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे कमीत कमी तीन वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे एखादे वृत्तपत्र मातृभाषेतून एखादे वृत्तपत्र हिंदीतून एखादे इंग्रजी वृत्तपत्र वाचले पाहिजे. त्यामुळे तुमच्या तिन्ही भाषेचा सराव व्यवस्थित होईल. तिने भाषेमध्ये बोलता येईल. लिहिता येईल. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर राज्यपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी घडत आहेत भारताच्या दृष्टीकोनातून काय परिणाम घडतो आहे त्याबद्दल तुमचे मन क्लीअर होण्यास मदत होते कोणताही एक वृत्तपत्र असल्याने आपल्याला आपला निकोप दृष्टिकोन बनवण्यास मदत होत नाही. त्यामुळे भाषेतील विविध वृत्तपत्रं वाचावीत. त्याचप्रमाणे रेडिओ आणि दूरदर्शनवरील बातम्या नियमितपणे ऐकावे. राज्य सरकारचे लोकराज्य आणि कुरुक्षेत्र किंवा योजना सारखे मासिकही वाचावीत शासनाचे विविध उपक्रम काय चालू आहे त्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी ठेवणे गरजेचे असते. हे तुम्ही सर्व शिक्षणाबरोबरच करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे आणि वेळेचे नियोजन कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांचा वेळ नुसता गेम खेळण्यात केव्हा व्हिडिओ पाण्यात न व्यर्थ घालवता आपल्याला निवडलेल्या करिअरच्या दृष्टिकोनातून काय करता येते किंवा करायचं आहे ते करत राहणे. म्हणजे आपल्याला टाईमपास करण्याची वेळ येणार नाही. कोणालाही टाईमपास करता येत नाही. टाईम आहे ऑटोमॅटिक पास होत असतो. जे विद्यार्थी टाईमपास करतात त्यांना टाईम कधीच पास करून गेलेला असतो आणि जे विद्यार्थी नेहमी आपलं काम करण्यात मग्न असतात नवीन काहीतरी शिकण्याची व्यस्त असतात त्यांना टाईमपास करण्याची गरज पडत नाही त्याकडे टाईमपास करण्यासाठी वेळच नसतो किंवा त्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडतो.
Share This
Previous Post
Next Post

Pellentesque vitae lectus in mauris sollicitudin ornare sit amet eget ligula. Donec pharetra, arcu eu consectetur semper, est nulla sodales risus, vel efficitur orci justo quis tellus. Phasellus sit amet est pharetra

0 Comments:

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.